Posts

श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमि

श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमि -- लीना मेहेंदले श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमिके परिप्रेक्ष्यमें वर्ष 2020 का विशेष महत्व है । इस वर्षका राम जन्मोत्सव दीर्घकालके लिए एक प्रतीक रहेगा कि अब हम किसीको दोबारा अपना आत्मबोध कुचलने नहीं देंगे । श्रीरामकथा जो हमें वाल्मीकि रामायणके द्वारा कही गई , वह कई अर्थोंमें अभूतपूर्व है । यह विश्वका आदि काव्य है और आदि इतिहास भी । महर्षि वाल्मीकिकी साक्ष्यके अनुसार यह इतिहास त्रेतायुगका है जिसके पहले सत्ययुग चलता है । अर्थात रामजन्मसे भी सहस्रों वर्ष पूर्व भारतमें संस्कृति एवं सभ्यताका उदय हो चुका था । समाजने सुख संपन्नता देखी थी , ज्ञान विज्ञान और कलाओंका विस्तार हो रहा था , समाजधारणाके नियम बन चुके थे , विभिन्न भू क्षेत्रोंमें विभिन्न राज्य थे जो कम या अधिक संपन्न थे और अपने अपने तरीकेसे प्रजा पालनमें लगे हुए थे । परंतु रामजन्मके समय सज्ज नोंके के लिए एक संकट भी उपस्थित हो चुका था और प्रतिदिन बढ़ रहा था । उस संकटका नाम था रावण । रावणका उदय , विस्तार व प्रभाव रामजन्मके कई वर्ष पूर्वसे चला आ रहा था । उसने घोर तपस्यासे भगवान...

राष्ट्र की समस्यातुफैल चतुर्वेदी

***********राष्ट्र की समस्या का समाधान, प्रत्येक हिंदू का व्यक्तिगत लक्ष्य राष्ट्र शब्द का प्राचीनतम प्रयोग सृष्टि के उषाकाल की पहली पुस्तक ऋग्वेद में आया है। राजनैतिक रूप से पचीसों राज्यों में विभक्त होने पर भी मोटे तौर पर अफ़ग़ानिस्तान, पाकिस्तान, बाँग्लादेश, वर्तमान भारत, नेपाल, थाइलैंड, बर्मा, मलेशिया, इंडोनेशिया आदि को भारत या हिन्द समझा जाता रहा है। 712 ईस्वी में भारत के एक राज्य सिंध पर इस्लामी आक्रमणकारियों का आक्रमण उन के रिकॉर्ड में हिन्द पर हमला लिखा गया है। ग़ज़वा-ए-हिंद की चर्चा जिस काल की इस्लामी पुस्तकों में हिन्द के नाते है तब भी भारत एक राजनैतिक इकाई नहीं था। कोई इसे जैसे चाहे देखे मगर भारत को नष्ट करने अर्थात सांस्कृतिक रूप से बदलने की सदियों से कुत्सित योजनायें बनाने वालों के लिये सांस्कृतिक भारत ही सम्पूर्ण भारत यानी हिन्द है। हिंद यानी हम पर आक्रमण सम्पत्ति-धन लूटने, स्त्रियों के अपहरण करने, ग़ुलाम बनाने के लिये नहीं हुए बल्कि हम पर आक्रमण कुफ़्र की भूमि को इस्लामी बनाने, विश्व को इस्लामी बनाने के चिंतन की आधार भूमि बनाने के लिये हुए हैं। ग़ज़वा-ए-हिंद यही है। हिन्द स...

विविधता आणि एकता

।। दास-वाणी ।। अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना । अवघे सगट पिटावेना । कोणीयेकें  ।। सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली । चविनटानें कालविलीं । नाना अन्ने  ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।  दासबोध : १७/१०/१४-१५ पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा अष्टधा प्रकृतीच्या घटकांच्या वेगवेगळया मिश्रणातून असंख्य प्रकारचे जीव निर्माण झाले. नामरूपात्मक विविधता इतकी प्रचंड आहे की समजून घेण्याच्या आवाक्याबाहेर आहे. कोणी एक जण हा सर्व विस्तार सलग सांगू शकेल अशीही स्थिती नाहीये. हे सर्व सारखेच आहे कारण ' सर्वं खलु इदं ब्रह्म । ' असे जर कोणी म्हटले तर तिथे परीक्षा किंवा पारखच संपली. ज्याला चवच वेगवेगळी अशी समजत नाही तो चविनट. चव न समजणारा सर्वच प्रकारचे अन्न एकदमच ताटामधे कालवतो. आनंदाने खातो सुद्धा ! गुणांची जाण नसते तो टोणपा. वेगळेपण मानता कामा नये हे खरे परंतु वेगळेपण जाणलेच पाहिजे हे ही तितकेच खरे  ! टोणपसिद्धलक्षणनाम समास.

शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर

शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर भारतीय वाङ्मयात एक चुकीचा शब्द शिरला आहे - मायथोलॉजी , मिथक ज्याचा इंग्रजी शब्दकोषातील अर्थ मिथ्या या शब्दाच्या अगदी जवळपास पोचतो . आणि हा शब्द भारतीय इतिहासासाठी धडाक्याने वापरण्याची एक प्रणालीही स्वातंत्र्योत्तर काळांत अस्तित्वात आली होतीच . भारतीय प्राचीन इतिहास कपोलकल्पित आहे असे सांगणारे दोन प्रदीर्घ वर्षांचे कोर्सही आपल्या विद्यापीठांमधून आधी इण्डोलॉजी व अलीकडे मायथॉलॉजी या नावाने सुरू झालेले होते . पण त्यामधे सामान्य माणूस गुंतून पडलेला नव्हता . त्याला अजूनही उपासनेसाठी राम , शिव , ही सगुण प्रतीके आवडत होती व त्यांच्या प्राचीन अस्तित्वाच्या इतिहासात्मक सत्यतेबाबतही सामान्यजन निःशंक होता . आता मात्र क्रॅश कोर्सेसच्या माध्यमातून भारतीय मिथ्या वाङ्मय ही परिकल्पना जनामनात रुजविण्याचे काम सर्व विद्यापीठांनी सुरू केले आहे . क्रॅश कोर्स हे हल्ली झटपट पैसे मिळवण्याचे माध्यम झाल्यामुळे विद्यापीठाबाहेरील संस्था देखील हा मार्ग चोखाळत आहेत . त्यांना इंडियन मायथोलॉजी ही सोन्याची खाणच सापडली आहे असं म्हणता येईल . आता त्यांनी रुद्र , ...

न पटणाऱ्या जाहिराती

न पटणाऱ्या  जाहिराती  २२।११।१९ अ लीक डील काळात बातम्यांच्या चॅनेल वर जाहिरातींचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे . दोन मिनिटे बातम्या आणि पाच मिनिटे जाहिराती असाही काही चित्रवाण्यांचा फॉर्म्यूला आहे . या संदर्भात मला एक जुनी जाहिरात आठवते . त्यामधे जाहिरातींतील संगीताच्या तालावर ठेका धरून नाचणारी लहान मुले किंवा तरूण मंडळी होती आणि त्यांच्या तोंडी वाक्य होते – आम्हाला जाहीरातीच आवडतात म्हणून नाइलाजाने बातम्या बघतो . मला न पटलेली व तसं जाणवलेली पहिली जाहिरात बहुधा तीच असावी . त्यानंतर अशा इतरही जाहिराती न पटल्यामुळे लक्षात राहिल्या आहेत आणि अशी उत्पादने मी तरी खचितच वापरू शकणार नाही . एका चहा कंपनीची जाहिरात येते . त्यात एका तरूणीच्या पाठीमागे वाघ लागलेला असतो . ती वाचवा , वाचवा म्हणत पळत असते . एक तरूण ते पहातो . आणि आधी किचनमधे जाऊन तो चहा बनवून पितो . त्याबरोबर तो सुपरमॅन होऊन धावत का उडत जाऊन वाघाला गाठतो , मारतो आणि तरूणीला वाचवतो . अतिशय नावडलेली जाहिरात . चहामुळे स्फूर्ति येत असेल एवढे जरी मान्य केले तरी इतकी अतिशयोक्ति म्हणजे किती वेडेपणा ! याच थीमच्य...