Posts

Showing posts from 2010

रत्नागिरीत नव्या आदर्शावर झोत

16 Dec 2010, 0136 hrs IST गजानन पळसुले देसाई कम्प्युटरवरील मराठी म्हटलं की, सध्या परवलीचा शब्द एकच आहे, ''युनिकोड''! मराठी संकेतस्थळे असोत की, ब्लॉग असो ''युनिकोड''ला पर्याय नाही हे आजच्या लहान मुलांनाही कळले आहे. ऑर्कुट किंवा फेसबुकवर मराठी मेसेज पाठवायचा असो किंवा ट्विटरवर लिहायचं असो, ''युनिकोड'' हवंच हे पुणे-मुंबईसारख्या शहरांतील लोकांना आता पाठ झालंय. पण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये अजून 'युनिकोड' पोहोचायचं आहे. कम्प्युटर गावागावांत गेलाय, पण 'युनिकोड' गेलेलं नाही. शहरातील मंडळी इंग्रजीच्या जेवढी जवळ आहेत, तेवढी गावातील आणि तालुक्यातील नाहीत. त्यामुळे इंग्रजी पत्र लिहिण्यापेक्षा त्यांना मराठी पत्र लिहिणं आजही सोपं वाटतं. शाळा असोत की, जिल्हा परिषदा, मराठी पत्रव्यवहार, अहवाल, करार-मदार, कोर्टातील मोठी कामं यांच्यासाठी दररोज हजारो मराठी पानं टाइप होतात. पूवीर्चे टाइपरायटर केव्हाच समाधिस्त झाले आहेत. कम्प्युटर सर्वांच्याच ओळखीचा झाल्यानं ही हजारो पानं कधी आकृती, कधी एपीएस, कधी श्रीलिपी तर कधी इझम, शिवाजी, शुषा वगैरे फ

The hectic month of Dec 2010

The hectic month of Dec 2010 On 4-5 To pune, Nagpur -- Inaugural address at Nagpur on MSME prog by Sarathi On 10-11 to delhi Seminar of all CAT members, Lekh for Vishva- Hindi Secretariot On 17-26 to pune, mumbai, ratnagiri -- On 18 Padmavati Memorial Lecture at Ferguson College on Prashasan Lokabhimukh Honayasathi Key-note address at Ratnagiri ZP on SANGANAKAVAR SULABH MARATHI At Chitpawan- Brahman- Sangh Talk on Prashasanakade VAlun Baghtaana At Chitpawan- Brahman- Sangh Discussion on promoting Sanskrit -- Our Gyanbhasha On 26th Blog majha fn at Mumbai On 29-30 to delhi Talk in Sahitya Academi on Hindi in Computers

हजारों स्कॅम

देशबन्धु, रायपुर - परिशिष्ट - अवकाश अंक 30, Nov, 2010, Tuesday हजारों स्कॅम -- लीना मेहेंदले कल रात मियाँ गालिब मेरे सपने में आए और मुझ पर बरसने लगे कि मैं उनके शेर को बिगाड़ रही हूं। मैंने पूछा कौन सा शेर तो कहने लगे वहीं- हजारों ख्वाहिशें ऐसीं कि हर ख्वाहिश पे दम निकले । बहुत निकले मेरे अरमां- मगर फिर भी कम निकले। मैंने कहा- ताज्जुब है, मैंने भी पिछले चार दिनों से न कलम पकड़ा है, न एक भी अक्षर लिखा है, फिर यह इल्जाम क्यों ? कहने लगे न लिखने से क्या होता है, पर सोचा तो है । और यूं- कहकर ठहाका मारकर हंसते हुए चल दिए। मैं सपने से जाग पड़ी और सोचने लगी। मैंने वाकई में कई दिनों से न कुछ लिखा था और न कुछ सोचा था। और उनका वह ठहाका मारते हुए चले जाना- क्या वह शरारत भरा नहीं था? क्या मुझे उकसाया जा रहा था? हजारों ख्वाहिशें ऐसीं... क्या खाक हजारों ख्वाहिशें जेहन में आएंगी । यहां तो अखबार पढ़कर चारों ओर घपले ही घपले दिखते हैं, फिर अच्छे माहौल की ख्वाहिशें कहां से आएंगी? सोचते-सोचते मैं सोचने लगी कि ख्वाहिशें तो नहीं, पर हां, घपले तो हजारों हैं। हजारों स्कॅम हैं ऐसे कि हर नतीजा जेल को निकले। बहुत नि

Aniruddha Phalnikar wrote FB

Aniruddha Phalnikar December 21 at 9:39am FB Report wrote लीनाताई, एक विवेकी प्रशासकीय अधिकारी या नात्याने जैतापूर प्रकल्पाबद्दल आपलं काय मत आहे? तो व्हावा की न व्हावा? राजकीय नेते आपली राजकीय सोय बघून भूमिका घेताहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आणि प्रकल्पाला अनुकुल असणा-या गटात आणि विरोधी गटातही बिगरराजकीय पण हुशार मंडळी आहेत. पण आम्ही नेमका कोणावर विश्वास ठेवावा? आणि कशाच्या आधारे? ------------------------------------------------------------------------------------------------------------ Leena Mehendale December 21 at 5:40pm प्रकल्पाला अनुकुल असणा-या गटातही बिगरराजकीय पण हुशार मंडळी आहेत -त्यांचा मुख्य मुद्दा असा की आपल्या कडील पृथ्वीच्या पोटातील इंधनाचा साठा म्हणजे पेट्रोल, गॅस, कोळसा इ. येत्या 20 वर्षांत संपणार असल्यामुळे अणुप्रकल्प अटळ आहेत म्हणून जैतापूर प्रकल्प हवाच. प्रकल्पाला अनुकुल नसणा-या गटातील बिगरराजकीय पण हुशार मंडळींचा मुद्दा आहे कि -- एकाचा विकास म्हणजे दुसरा भकास होत असेल तर ते कसे चालेल. माझे मत असे कि विकास विकास ओरडणारी मंडळी दुसर

developing a quick survey methodology

On Mon, Dec 20, 2010 at 3:12 PM SP kandalgaonkar susheel wrote Madam This is in regard to your talk on Responsive Bureaucracy in Fergusson College on 18th December. After the session ,we discussed briefly the possibility of conducting Quick surveys in academic institutions. The faculty and myself are interested in knowing the methodology and past experience from you. I request you to spare your time for our faculty who would contact you in this regard so that our students can apply it on a relevant theme in our context. I would appreciate word of reply Sincerely SP kandalgaonkar Director, DE Society's IMDR , Pune ----------------------------------------------- Reply on 21 Dec. 2010 Dear shri kandalgaonkar, Thanks for your email. Yes, this is a very doable and much-needed task. I will like to associate with this. We can have a meaningful outcome that will also prove as a guideline for govt. This can be taken up by students taking courses in BSW, MSW, Economics, Public Administra

स्वच्छ मुख्यमंत्री शोधतांना -- revision for sadhana

स्वच्छ मुख्यमंत्री शोधतांना 14 नोव्हेंबर -- पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस व म्हणून जाहीर झालेला बालदिवस. त्या निमित्ताने दिल्लीत गेले असतांना महाराष्ट्र सदन मधील घालमेल अनुभवली. कित्येक दिग्गज कांग्रेसी आमदार व माजी मंत्री इथे दाखल झालेले. सर्वांना नवीन मंत्रीमंडढांत स्थान हवे होते म्हणून. वरकरणी मात्र पंडित नेहरूंना जन्मदिवसाची श्रद्घांजली वाहणे व ती श्रद्घांजली सोनिया -- राहुल -- पृथ्वीराज यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे हा या दिल्लीवारीचा उद्देश सांगितला गेला. आता ती प्रक्रिया पूर्ण होउन मंत्रीमंडळ निवडले गेले व विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही पार पडले. नवे कांग्रेसी मंत्री नव्या खात्यांत सेटल झाले आहेत त्याचप्रमाणे मागील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जपून रहाण्याची स्वशिस्त शिकून घेत आहेत. तरीपण या निमित्ताने राजकारणातली जी विसंगति आणि त्यातून आलेली पोकळी पहायला मिळाली ती टिपल्याशिवाय रहावत नाही. आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याच कारणाने वीस वर्षापूर्वी अंतुले गेले होते -- शिवाजीराव निलंगेकर पाटील गेले होते -- विलासराव देशमु

Why govt will not register FIR against A. Raja

Image
Why govt will not register FIR against A. Raja Because the real issue is not Raja but the Corporate houses. He has passed them the loot and they have used the loot to become rich. If govt of India has to recover this loot of which the govt. is a trustee and a custodian, then first they have to declare that one of their agents namely the PUBLIC SERVANT named A. Raja has perpetuated a fraud, a misappropriation against them and against the people of this country and therefore the wealth looted by him and passed over to beneficiary companies can be got back. Any act of the govt to rescind the 2G spectrum Contracts are bound to fail (as claimed by Rahul Bajaj on TV channel) if there is no FIR against A. Raja on charge of Fraud, Misappropriation and corruption. So the reluctance of the govt in not registering the FIR against A. Raja is not merely to save him but to let those powerful corporate houses free with the money looted from people of India. And how much money? 1,76,700 lakh crore

मंत्री शोधतांना

मंत्री शोधतांना 14 नोव्हेंबर -- पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस व म्हणून जाहीर झालेला बालदिवस. त्या निमित्ताने दिल्लीत आले असतांना महाराष्ट्र सदन मधील घालमेल अनुभवली. कित्येक दिग्गज कांग्रेसी आमदार व माजी मंत्री इथे दाखल झालेले. सर्वांना नवीन मंत्रीमंडढांत स्थान हवे आहे म्हणून. वरकरणी मात्र पंडित नेहरूंना जन्मदिवसाची श्रद्घांजली वाहणे व ती श्रद्घांजली सोनिया -- राहुल -- पृथ्वीराज यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे हा या दिल्लीवारीचा उद्देश. हा लेख वाचकांपर्यन्त पोचेल तोवर बहुतेक नवे कांग्रेसी मंत्री निवडले जाऊन शपथविधी पार पडून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव इत्यादि शुभारंभाच्या कामांना सुरूवात झालेली असेल. तरीपण या निमित्ताने राजकारणातली जी विसंगति आणि त्यातून आलेली पोकळी पहायला मिळते ती टिपल्याशिवाय रहावत नाही. आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याच कारणाने वीस वर्षापूर्वी अंतुले गेले होते -- शिवाजीराव निलंगेकर पाटील गेले होते -- विलासराव देशमुख गेले (आदर्श पुत्रप्रेमामुळे) शिवराज पाटील गेले (आदर्श अकार्यक्षमतेमुळे) आणि आता अशोक

मराठी बालसाहित्य

मराठी बालसाहित्य - कुठे आहे, कुठे जायला हवे महाराष्ट्राच्या सुवर्ण-महोत्सव वर्षी मराठी महाराष्ट्राचा विचार विविध अंगांनी होत आहे. त्यांतला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाल साहित्य. पण अजून तरी याचा विचार कुणी केलेला दिसत नाही. साने गुरुजींनी म्हटले होते - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. बालसाहित्याबद्दल एवढे व्यापक आणि निर्णायक, तरीही पारिभाषिक असे विधान दुसरे कुणीच केले नसेल. बालसाहित्याचा विचार फक्त बालकांसाठी साहित्य या दृष्टीकोणांतून होऊ शकत नाही - तर उद्यांचा समाज, राष्ट्र आणि जग कसं असेल किंवा कसं असायला हवं, त्याच प्रतिबिम्ब आजच्या बालसाहित्यातून दिसत असल्याने बालसाहित्याचा विचार अत्यंत दूरदृष्टीने केला पाहिजे. मला चवथी पास झाल्यावर बक्षिस म्हणून अरेबियन नाईट्स हे पुस्तक वाचायला देण्यांत आले अणि पाचवीनंतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावण्यांत आली. या शिवाय बडील संस्कृत व तत्वज्ञानाचे प्रोफेसर आणि रिसर्च गाइड असल्याने घरांत महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं आदि पुस्तकांची रेलचेल होती. त्याच पुस्तकांच्या मुलांसाठी काढलेल्या आवृत्या पण आम्हीं विकत घेत गे

New for harmony -writing

I had considered it impossible, but saw it happening many times when I came to Mantralaya Mumbai, towards end of 2005. All secretaries had spic and span new computers, complete with new gadgets like printer, scanner and copier. There was internet given to them all, though hardly anyone would use it to read the emails coming from general public. Everyone had a separate private email on which only their close friends could access them. There was no internet connection given to PAs and other staff on the fear that they would remain busy only in share-market transaction and not pay attention to work. Similar fear had been expressed during last more than 15 years in all govt offices, "Don't give computers to the staff because they will play card games on it." I remembered that in 1995, when working as Settlement Commissioner, I had wanted my entire office staff to learn working on computers and I had asked Dy Commissioner to allow them to play a few games so as to take away th
संता, बंता और दीपक कपूर संता-बंता जा रहे थे। रास्तेमें एक अखबारके ऑफिसके बाहर बडे होर्डिंगपर अखबार का पहला पन्ना चिपकाया था। उसमे एक ओर रुपा बनियनकी ऍड व दुसरी ओर आदर्श घपलेकी न्यूज थी। संता -- (बंतासे) -- तुम रूपाकी बनियान मत पहनना। बंता -- क्यों ? संता -- तू रूपाकी बनियान पहनेगा तो रूपा क्या पहनेगी ? बंता चिढता है, कुढता है, होर्डिंगको ध्यानसे देखता है । फिर अचानक -- बंता -- (संतासे) -- तुम आर्मीमें जाओ तो दीपक कपूरकी बटालियन मत ज्वाईन करना। संता - क्यों ? बंता -- भारतीय फौजियोंको मरवाने के लिये यदि दुश्मनने उसे आदर्श फ्लॅट पेश किया तो दीपक कपूर क्या करेगा ?

जनमदिन एक लालका

Image
जनमदिन एक लालका 2 अक्तूबर 2010 --गाँधी जयन्ती सरकारी छुट्टी थी। कहाँ कहाँसे आयोजनोंकी घोषणा हो चुकी थी। टीव्ही के हर चैनल पर "वैष्णव-जन" की धुन आकर तुरंत गायब हो जाती थी -- मानों कह रही हो -- "ये तो केवल आपके मनमें एक तडका लगानेके लिये है -- आपके मनोरंजनमें बाधा डालनेके लिये नही।" बीच-बीचमें नीचेके कोनेमें गाँधीजीकी छोटीसी छवि भी झलक जाती थी। बंगलोरमें मेरे पास आनेवाले कन्नडके अखबार हों, अंगरेजीके या मराठीके -- कहीं भी लाल बहादुर शास्त्री का उल्लेख नही था। देशबन्धु जैसे कुछ अखबारोंने जरूर उनको याद किया था, लेकिन देशके एक दिवंगत प्रधानमंत्रीको जिस सम्मानके साथ याद किया जाना चाहिये, मीडिया या सरकारी कार्यालयोंमें वैसा कुछ भी नही था। माना कि बतौर प्रधान मंत्री उनका कार्यकाल छोटा ही था, लेकिन उपलब्धि बहुत बडी थी और दुख इसी बातका हे कि उस उपलब्धिको भी भुलाया जा रहा था। मुझे उनकी वो छोटी छोटी बातें याद आईं जिन्होंने उस जमाने में हमारे किशोर-मनोंको प्रभावित किया था । मुझे आज भी याद है 1965 के वो दिन। उन दिनों टीव्ही जैसी कोई वस्

स्वाइन फ्लू और सरहद

स्वाइन फ्लू और सरहद मुंबई नामा-1 -लीना मेहेंदले (देशबन्धु ऑन लाइन न्यूज पोर्टल Thursday , Sep 17,2009, 08:48:33 PM) अगस्त का महीना मुंबईवासियों के लिए खासे तनाव का रहा। मैं छुट्टियां बिताने बेटे के पास अमरीका गई थी कि मुझे फोन आया स्वाईन फ्लू से बचिए। पूछने पर पता चला कि अमरीका में खासकर मेक्सिको से जुड़े प्रांतों में स्वाइन फ्लू का संसर्ग रोग फैला हुआ है और अमरीका से भारत आने वाले लोगों की बदौलत यहां भी फैल रहा है। मैंने सलाहकर्ता को धन्यवाद दिया और अपने कुछ खास प्रतिरोधक उपाय कर लिए। 7 अगस्त को लौटी तो एअरपोर्ट पर देखा -करीब चालीस डॉक्टरों की फौज डयूटी बजा रही थी- हर आगमित प्रवासी से सर्टिफिकेट लिया जा रहा था कि उसे फ्लू के लक्षण नहीं हैं। जिन्हें थोड़ी बहुत तकलीफ थी उनके लिए तत्काल टेस्टिंग की व्यवस्था भी थी। उस दिन तक मुंबई-पुणे के इलाके में स्वाइन फ्लू से कोई मौत की घटना नहीं घटी थी। 11 अगस्त को पुणे की एक महिला का दु:खद निधन हुआ जो कि पहला हादसा था। तब से एक-एक कर कुछ और भी दुघटनाएं हुर्इं और महज पंद्रह दिनों में देशभर में स्वाईन फ्लू से मरने वालों की संख्या पचास से ऊपर पहुंच गई। म

सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल

सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल सामान्यपणे आपण समजतो की कोर्टाचे मुख्य काम म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा देणे किंवा जमीन जुमल्यांचे खटले सोडवणे. दोन्ही बाबी तशा दुःखदायक आणि कटकटीच्या म्हणूनच कोर्टाची पायरी चढणे नको रे बाबा असं लोक म्हणत. मात्र अलीकडे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा काही मुद्यांची दखल घेतलेली आहे. ज्यांच्यामुळे समाजाच्या विचारांची दिशाच बदलून जावी. समाजाला एक चागल वळण लागाव - आणि समाजात पसरत चाललेल्या कांही घातक बाबी थांबावल्या जाव्यात असे काही निकाल, त्यांची पार्श्र्वभूमी आणि त्यांचे परिणाम चिंतनशील वाचकवर्गासमोर ठेवणे हा या लेखाचा उद्देश आहे. मला ऐंशीच्या दशकात शिक्षण क्षेत्रात घडलेले बदल आठवतात. शिक्षण सम्राटांनी महाराष्टांत मोक्याच्या जागा सरकारकडून दबाब तंत्राने पदरात पाडून घेतल्या आणि त्यावर भरपूर कॅपिटेशन फी घेऊन उच्च शिक्षणाचे कोर्सेस चालवायला सुरवात केली. त्यांनी समाजाची आणि शासनाची व्यवस्थिक कोडी केली होती. ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलात जी काही उच्च शिक्षणाची - विशेषतः तांत्रिक शिक्षणासाठी कॉलेजेस सुरू केली होती, त्यात फारसा भर टाकायला आपल्या शासनाला कित्ये