Posts

Showing posts from 2009

यक्ष प्रश्न

यक्ष प्रश्न -- लीना मेहंदळे ( सकाळ साठी शब्दांकन -- राधिका कुंटे) लहानपणी आपण जे वाचतो, ऐकतो नि पाहतो ते आपल्या स्मृतीमध्ये स्कॅन केल्यासारखं राहतं. त्यातील एखाद्या भावलेल्या गोष्टीसंबंधी विचार आपल्या नकळत चालू राहतात. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकाच्या संग्रहातून मी महाभारत काढून वाचलं होतं. `यक्षप्रश्ना`चा भाग खास करून त्यातील दोन प्रश्नांची उत्तरं माझ्या मनात ठाण मांडून बसली होती. याच विषयावरील एक पुस्तक हाती लागलं ते म्हणजे- आचार्य निशांतकेतूलिखित `सनातन यक्षप्रश्न` हे हिंदीतील पुस्तक. या पुस्तकात महाभारतातल्या गोष्टीचा संदर्भ आहे. द्यूतात राज्य हरून पांडव वनवासी होतात. एक दिवस त्यांच्याकडे एक ऋषि येतात. `यज्ञाच्या तयारीत एक हरीण वारंवार येऊन अडथळा आणतंय. त्या हरीणाचा बंदोबस्त करा,` अशी विनंती ऋषिवर्य करतात. हरीणाचा पाठलाग करता करता या पाच भावंडांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ सहदेवास पाठवलं जातं. तो येत नाही, म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीमास पाठवलं जातं. अखेरीस युधिष्ठिरच त्यांचा शोध घेत घेत एका तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तिथं हे चारहीजण मृतप्राय अव

स्त्री उवाच – सहभागिता हवी

स्त्री उवाच – सहभागिता हवी लीना मेहेंदळे दि. १४-१२-०९ (थोड्या फरकाने महाराष्ट्र टाइम्स -- 13 Mar 2010 -- समान सहभाग अजून खूप दूर! थोड्या फरकाने लोकमत दि. 13 मार्च 2010 -- ..........) स्त्री म्हणाली परम्परेला - मला थोडासा इतिहास सांगतेस - कसं घडवलस तू स्त्रीला गेल्या कित्येक सहस्त्रकांत? आणि कां? आणि पुढे कांय प्लान आहेत तुझे? कांय वाढून ठेवल आहेस तू माझ्यासाठी? किती दिवस स्त्रीने फक्त घरांतील पाळण्याची दोरी धरायची आणि फक्त आपल्या घरापुरती भावी पिढी घडवायची? त्या पलीकडे जाऊन समाज आणि देशाचा पाळणा हलवण्याची, सबंध देशाचे भविष्य ठरवण्याची आणि घडवण्याची संधी स्त्रीला कधी मिळणार? परम्परा म्हणाली, अशी घायाळ नजरेने नको पाहूस माझ्याकडे. तुला एक गुपित सांगते. परम्परा स्त्रीला घडवते हे तितकस खरं नाही. मला तर खूपदा वाटत की स्त्रीच परम्परेला घडवते. कदाचित अस असेल की आपण दोघीनी ठरवल - एकमेकांना समजून घ्यायच आणि एकत्रपणे प्लान करायच तर खूप चांगल कांही होऊ शकेल. भूतकाळातून धडा तर घेऊ

महाराष्ट्र में महिला विरोधी अपराध : बलात्कार

महाराष्ट्र में महिला विरोधी अपराध : बलात्कार लीना मेहेंदले, भाप्रसे किसी समाज की अच्छाई की माप क्या हो सकती है? यही कि उसके विभिन्न वर्गों के साथ कैसा बर्ताव किया जाता है । इसलिए यह जानना जरूरी है कि किसी भी समाज में गुनहगारी कितनी है, खासकर महिलाओं के प्रति घटने वाले अपराध किस तरह के और कितने हैं । इसमें भी बलात्कार के अपराधों का विश्लेषण अधिक महत्वपूर्ण है क्योंकि औरत जात के विरूद्ध यह सबसे अधिक घृणित अपराध है । भारत सरकार के नेशनल क्राइम रिपोर्ट ब्यूरो की मारफत यह लेखा-जोखा रखा जाता है कि प्रतिवर्ष देश में कहां-कहां कितने अपराध घट रहे हैं । पिछले तीन वर्षों के आँकड़े बताते हैं कि अन्य राज्यों की तुलना में महाराष्ट्र में अधिक अपराध घटते हैं । मसलन १९९८ में देश की जनसंख्या ९७ करोड़ ९ लाख थी जबकि भारतीय दंड संहिता के अंतर्गत दर्ज कराये अपराधों की संख्या थी १७ लाख ८० हजार । अर्थात्‌ प्रति लाख जनसंख्या में १८३ अपराध घटे थे। लेकिन महाराष्ट्र के लिए यही औसत प्रति लाख २०२ था । बलात्कार के आंकडें जाँचने पर पता चलता है कि १९९८ में १५०३१ बलात्कार दर्ज हुए जो औसतन प्रति करोड़ १५५ थे, लेकिन महाराष

defining a good dharmik hindu

Mr Asthana asthana1@yahoo.com asked the following for his book "I want to collect the beliefs of some followers of the Sanatan Dharm. I would be grateful if you can kindly grant me some time and email me the answer to the following question. This may be a very short answer - perhaps six to eight short paragraphs or 200 words and may take not more than 20 minutes or so of your time. The question is this: What, if anything, does belonging to your faith mean to you personally - not in terms of dogma, ritual or Vedic knowledge, but in terms of values and ideas which you implement in your day to day life and which have moulded your conduct?" -------------------------------------------------------------------------- My reply The question is about SANATAN DHARMA. This word has now got a different meaning as some people have formed a group to spread SANATAN DHARMA –a word to which they attach a certain specific meaning and rituals. So I will instead use the word Dharma. Also what

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरीता दूरदर्शन मालिका

!! विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरीता दूरदर्शन मालिकेद्बारे प्रबोधन करणे - मालिकेची थीम !! --------------------------------------------------------------------- पार्श्र्वभूमी : गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे दिसून येते. सदरच्या आत्महत्या शेतकऱ्यांमध्ये आलेल्या नैराश्येपोटी होत असल्याचे असून त्यामागे नापिक जमिनी, अवेळी पाऊस, अल्प उत्पन्न तसेच यामुळे वाढलेला कर्जबाजारीपणा इत्यादी कारणे असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांची नैराश्यची भावना दूर करण्याच्या उद्देशाने व पूरक जोडधंदा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने विशेष पॅकेज उपलब्ध करुन दिले आहेत. सदर पॅकेज अंतर्गत विविध योजनांचा अंतर्भाव असून शेतक-यांना प्रशिक्षण देणे व त्यातून त्यांची मानसिक स्थितीत सुधारणा घडवून पॅकेज अंतर्गत उपलब्ध असलेल्या योजनांचा फायदा घेणे हा प्रमुख उद्देश सदर प्रशिक्षणांतर्गत आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्य

महिला विषयक कार्य व लेखन

महिला विषयक कार्य व लेखन कार्य़ 1984-88 देवदासी आर्थिक पुनर्वसन कार्य़क्रम से 160 महिलाएँ लाभान्वित 1989 से आगे – यशदा में महिला विमर्श पर कई व्याख्यान 1998-2001 राष्ट्रीय महिला आयोग में संयुक्त सचिव इसी कार्यकाल में स्त्री-समस्या समाधान के लिये दै. राष्ट्रीय सहारा में 23 सलाहकारी लेखोंकी मालिका 2001-02 महिला विरोधी अपराधोंका विशेष अध्ययन इसी विषय पर मेनस्ट्रीम मासिक में 6 विस्तृत लेख 2002-2005 महिला घुमक्कडी को बढावा देने हेतू पीसीआरए से प्रति वर्ष ऊर्जा-संरक्षण-पखवाडेके निमित्तसे महिलाओंकी टू-व्हीलर रॅली व लेख-स्पर्धा का आयोजन, साथ ही स्पर्धकोंके लिये लेखकोंके साथ एख दिवसीय सेमिनार का आयोजन लेखोंकी पुस्तक का युगन्धरा शीर्षक से संपादन हिन्दी लेखन उठो जागो सावित्री के साथ ... इस ढीली दण्डप्रणाली को बदलें नई सदी की नारी चेतना महाराष्ट्र में महिला विरोधी अपराध विभिन्न राज्यों में महिला विरोधी अपराध राजस्थान में शिशु लिंगभेद महिला सक्षमीकरण की दिशा में योजना कानूनन अन्याय नागपूर की महिलाओं के पक्ष में एक औरत का साहस उन्मुक्त जीवन का फलसफा मराठी लेखन त्याची शरम वाटते बलात्काराला फाशीची शिक्ष

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- संदर्भांतील मार्गदर्शक तत्वे. महाराष्ट्र शासन कृषि,पशुसंवर्धन, दुग्ध व्यसाय विकास व मत्स्यवसाय विभाग शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण.१००६/६२४५/प्र.क्र.५९/पदुम-१७ मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२. दिनांक- ३१ ऑक्टोबर, २००६ वाचा- महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ या विषयाबाबतची सामान्य प्रशासन विभागाची दि.२५ मे,२००६ ची अधिसूचना. परिपत्रक शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्यासंदर्भांतील शासनाने महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ दिनांक १ जुलै २००६ पासून अंमलात आणला आहे. अधिनियमाच्या कलम-३(१) नुसार अधिकारी/कर्मचा-यांच्या नेमणुकीचा कालावधी ३ वर्षाचा आहे. कलम-४(१) नुसार बदलीच्या पदावरील म्हणजे ३ वर्षाचा कालावधी पूर्ण केला असल्याखेरीज सामान्यपणे त्यांची बदली करता येणार नाही. २. हा अधिनियम शासकीय अधिकारी/कमर्चा-यास जशास तसा लागू राहील. या अधिनियमास कोणतीही बाधा न आणता खालील मार्गदर

राजभाषा हिन्दी से संबंधित जो काम मैंने किए

राजभाषा हिन्दी से संबंधित किए गए काम जन्मतिथि : 31 जनवरी, 1950 जन्मस्थल : धरणगाँव (महाराष्ट्र) शिक्षा : एम.एस-सी. (भौतिकी), पटना विश्र्वविद्यालय, एम.एस-सी. प्रोजेक्ट प्लानिंग, ब्रेडफोर्ड विश्र्वविद्यालय, इंग्लैंड कार्यक्षेत्र :क) मगध महिला कॉलेज, पटना में एक वर्ष फिजिक्स प्रवक्ता ख) सन 1974 में भारतीय प्रशासनिक सेवा में प्रवेश और महाराष्ट्र में कार्यरत. महाराष्ट्र सरकार में कलेक्टर, कमिशनर पर्दो पर कार्य किया. ग) सांगली के जिलाधिकारी के पदसे चलाया गया देवदासी आर्थिक पुनर्वास कार्यक्रम देश-विदेश मे काफी सराहा गया. घ) ग्राम विकास, उद्योग, कृषि, महसूल व केंद्र शासनमें स्वास्थ, महिला कल्याण व पेट्रोलियम विभागों मे कार्य किया ड) संप्रति अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन) पुस्तकें : मराठी भाषामें छः पुस्तके प्रकाशित हिंदी :-- फिर वर्षा आई बाल-कथा-संग्रह -- 1998 देवदासी : जिल्हा सांगली में कलेक्टर के पदसे देवदासी प्रथा-निर्मूलन बाबत जो कार्य किया उसकी कहानी --1999 आनन्दल

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी प्रयत्न (विशाखा गाईड लाईन्स) कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक सतावणूकीस प्रतिबंध करण्यासाठी 1992 चा रिट विनंती अर्ज (सीआरएल) क्र.666-70/92 मध्ये दिनांक 13 ऑगस्ट, 1997 रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय “विशाखा जजमेंट” या नावाने सुपरिचित आहे. जोपर्यंत महिला कर्मचार्‍यांच्या लैंगिक शोषणाबाबत केंद्र शासन आवश्यक असा कायदा पारित करीत नाही तोपर्यंत ही मार्गदर्शक तत्वेच कायदा समजून मालकांवर आणि शासनांवर बंधनकारक राहतील, असेही न्यायनिर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र शासनाने अद्यापि लैंगिक शोषणासंदर्भातील विधेयक 2007 अंतिमरित्या पारित केलेले नाही. लैगिक छळवादामध्ये खालील बाबीचा समावेश होतो :- अ) शारिरीक संपर्क आणि कामोद्द्‌ीपिक प्रणयचेष्टा ब) लैगिक सौख्याची मागणी अथवा विनंती क) लैगिक वासनेने प्रेरित वाटतील शेरे ड) कोणत्याही स्वरुपातील संभोग वर्णन / संभोग दर्शन / अश्लील सहित्यांचे प्रदर्शन इ) कोणतेही अन्य अशोभनीय शारिरीक शारिरिक तोंडी अथवा सांकेतिक आचारण मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयातील मार्गदर्शक त

एक शहर मेले त्याची गोष्ट flap matter

श्रीमती लीना मेहेंदळे ह्या एक कुशल प्रशासक, जागरूक विचारवंत आणि हिंदी व मराठी भाषेतील सिध्दहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे लेखनाचे विविध विषय आहेत राष्ट्र चिंतन, प्रशासन, समाज, बाल साहित्य, स्त्री-विचार, निसर्ग, ऊर्जा, विज्ञान आणि आयुर्वेद. आधुनिक भारतीय लेखकांच्या यादीत त्यांचे लेखन एक विशेष स्थानाचे मानले जाईल. महाराष्ट्रात जन्मलेल्या पण बिहारमध्ये शिकलेल्या व मोठ्या झालेल्या श्रीमती मेहेंदळे यांना संस्कृत तथा अन्य कित्येक भारतीय भाषांचे ज्ञान आहे. त्या एक उत्तम वाचक आहेत सोबत भाषांतर कलेतही त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे भाषांतरामधे त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. मेहेंदळे यांनी आजपर्यंत चारशेपेक्षाही अधिक समाज प्रबोधनावर लेख लिहिलेले आहेत. त्या एक उत्तम वक्ता असून जनसामान्यांपुढे वेळोवेळी प्रशासन संदर्भात त्यांनी शंभरपेक्षाही अधिक भाषण दिलेली आहेत. मराठी वृत्तपत्रात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, गांवकरी व हिंदी वृत्तपत्रात नभाटा, जनसत्ता, हिंन्दुस्तान, महानगर, प्रभात खबर, देशबन्धु आणि मासिक पत्रिकांमध्ये अंतर्नाद साप्ताहिक सकाळ, कथादेश, इंद्रप्रस्

Some days, some day dreams

It was the year 1989. I was doing my M.Sc. course in England under Colombo Plan - a special course, for which the participants were mostly the Administrative Officers of various countries. The course itself was on Project Planning and National Development Plan. The participants from Asia, especially India, Pakistan, Bangla Desh, Sri Lanka naturally had many things in common. Outside the class room, there were frequent get-together, picnics and also serious meetings to discuss different problems of our respective countries and compare the situations across the border. Many participants were with their families and some had their community links too. Topics discussed were 1) Emphasis on good administration : i) IAS : generalistic v/s specialists. ii) Transparency iii) Public demand. iv) A receptacle for good suggestions. v) Can it adapt quickly for special cases.? vi) Does it create convenience to public 2) Educational programmes : i) Broadcast : Call it children's chunk. ii) Kee

मेरी प्रांतसाहबी छप गया है

सामाजिक सरोकारों से संबंधित मेरे हिन्दी लेखोंका तीसरा संग्रह "मेरी प्रांतसाहबी" का लोकार्पण 14 सितम्बर हिन्दी दिवस के अवसर पर संपन्न हुआ। पहले दो संग्रह थे जनता की राय और है कोई वकील लोकतंत्रका। लोकार्पण कार्यक्रम का अतापता -- Monday, 14 th sep, evening 5.00 at Hindustani Prachar Sabha, Mahatma Gandhi Memorial Building, 7, Netaji Subhash Road, Mumbai. In the Hindi Diwas Samaroh arranged by Maharashtra Rajya Hindi Sahitya Academy. प्रकाशक -- संकेत प्रकाशन, 5 उपेन्द्रनाथ अश्क मार्ग, (पुराना खुसरो बाग रोड) इलाहाबाद फोन 09450632885 प्रस्तावना -- ललित सुरजन, रायपुर फोन 09827141800 अनुक्रम मेरी प्रांतसाहबी -- नया ज्ञानोदय दिल्ली, पेपर लीक का जबाब है कौन करेगा ये वादा व्यवस्था की एक और विफलता इस ढीली दण्ड प्रक्रिया को बदलिये हिन्दी भाषा और मैं संगणक और हिन्दी -- जरूरत है मूलतत्व तक जाने की गो. नी. दाण्डेकर मथना -- एक सागर को डॉ. राज बुद्धिराजा भगवद्गीताप्रणीत बुद्धियोग तेलगी के दायरे में इस चुनाव में मैं बेजुबान विभिन्न राज्यों में महिला विरोधी अपराधों का विश्लेषण राजस्थान -- क्या

लोकशाही -- LOKSHAHI

लोकशाही -- LOKSHAHI A book titled "Democracy -- 80 Questions and Answers" by David Betham and Kevin Boyle is a student-friendly, support-reading book, published by UNESCO. Its printing rights for Indian Languages are with National book Trust. I translated it for NBT in marathi. Click here for more info on authors. Here is a glimpse of its contents. Chapter I खण्ड १ Basic concepts & priniciples लोकशाहीतील मूळ संकल्पना 1 What is Democracy? लोकशाही म्हणजे काय? 2 Why should we value democracy? आपण लोकशाहीला इतके महत्व का द्यावे? 3 Where did the idea of democracy come from ? लोकशाहीची संकल्पना कुठून आली? 4 Can a representative system be really democracy? प्रातिनिधिक लोकशाही खरी लोकशाही असते का? 5 What role do political parties play in a democracy? लोकशाहीत राजकीय पक्ष काय भूमिका बजावतात? 6 Why are the media important to democracy? लोकशाहीत प्रसारमाध्यमे महत्वाची कां असतात? 7 Why are representative democracies called liberal democracy? प्रातिनिधीक लोकशाहीला लिबरल लोकशाही कां म

Dr BS Agnihotri -- My beloved father

Dr. Baliram Sadashiv Agnihotri was born in Dharangaon, District Jalgaon(Maharashtra) in 1916. He studied at P.R. High School, Dharangaon, H.P.T. College, Nasik (undergraduate studies ), S.P. College, Pune (M.A. in Sanskrit ) and again HPT, Nasik (M.A. in Philosophy). He took his Doctorate in 1948 from Bombay University on "Investigations of Yoga and its implication found in Vedic Literature", under Prof. Velankar of Wilson College. He started his teaching career from Kaivalyadham Yoga Institute as a teacher of Yoga, while the Institute also provided him scholarship for his doctoral work. Thereafter, he did small stints as school teacher in Vyara (gujrat) and Khandwa (MP) and as Prof. in Hitkarini College, Jabalpur. Finally, he joined Bihar Education Services as Prof. and Research guide in Mithila Sanskrit Research Institute, Darbhanga. He guided many doctoral students for research. Married in 1949 to Miss Leela Namjoshi, he was already a pround father of three brilliant

विभिन्न भारतीय भाषाओं में आदान प्रदान की संभावनाएँ

विभिन्न भारतीय भाषाओं में आदान प्रदान की संभावनाएँ शब्दसृष्टि के लिये प्रा मनोहत को भेजा

हॉलण्ड का समाज दर्शन

हॉलण्ड का समाज दर्शन लेख साहित्य सृजन ??? संजीव दुबे को भेजा देशबन्घु --

Delete -- भेकड -not here

भेकड कथा अंतर्नाद साठी पाठविली.

लीना मेहेन्दले का लेखन

लीना मेहेन्दले का लेखन लीना मेहेंदळे जन्मतिथि ३१ जनवरी १९५० धरणगाँव (महाराष्ट्र) शिक्षा : एम्‌.एस्‌.सी. (भौतिकी), पटना विश्र्वविद्यालय एम्‌.एस्‌.सी. प्रोजेक्ट प्लानिंग, ब्रेडफोर्ड विश्र्वविद्यालय एल् एल् बी मुंबई विश्वविद्यालय मगध महिला कॉलेज, पटना में एक वर्ष फिजिक्स प्रवक्ता रहने के पश्चात्‌ सन्‌ १९७४ में भारतीय प्रशासनिक सेवा में प्रवेश और महाराष्ट्र में कार्यरत। महाराष्ट्र प्रशासन में कलेक्टर, कमिशनर, उद्योग विभाग, स्वास्थ्य विभाग आदि कई पदों पर कार्य किया। सांगली के जिलाधिकारी के पद से चलाया गया देवदासी आर्थिक पुनर्वास कार्यक्रम का देश-विदेश में काफी सराहा गया। केन्द्र सरकार में संयुक्त सचिव पद से स्वास्थ्य मंत्रालय, महिला आयोग तथा पेट्रोलियम कंजर्वेशन रिसर्च एसोसिएशन, में कार्यरत रहे। वर्तमान में महाराष्ट्र प्रशासन में अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन। श्रीमती लीना मेहेंदले एक कुशल प्रशासक, और सजग पाठक होने के साथ साथ हिंदी एवं मराठी की एक सिद्धहस्त लेखिका भी हैं। लेखन के विषय हैं प्रशासन, स्त्री विमर्ष, बाल साहित्य, विज्ञान, आयुर्वेद। भारतीय मिथकों का आधुनिक संदर्भ में विवेचन भी

मेरा बाल-साहित्य लेखन

मेरा बाल-साहित्य लेखन अणुविज्ञान – मराठी – स्कूल व कालेज के विद्यार्थियों के लिये आकाशवाणी सांगली से १८ प्रसारणोंकी मालिका – (१९८४) कथा हिन्दी – मराठी १) भीम ओर घटोत्कच २) चुलबुलेकी स्वतंत्रता ३) शेखचिल्लीकी गाय ४) फिर वर्षा आई ५) चंद्रसेनाका राज्याभिषेक ६) खिचडी खिचडी ७) ढपोर शंख ८) अंतरिक्ष यात्रा ९) हिरन की नाव १०) श्यामा घोडा, चैतू घोडा ११) तीन धूर्त मराठी कहानियाँ आकाशवाणी, मुंबई, पुणे, सांगली एवं दैनिक सकाळ, पुणे व नाशिक से – (१९८०-१९९६) हिन्दी कथाएँ दै.राष्ट्रीय सहारा-दिल्ली, देवपुत्र-इंदौर, नंदन-दिल्ली, स्नेह-भोपाल, बालपत्रिका-जयपुर, में प्रकाशित (१९९७-२०००) बालकथा-संग्रह – (प्रकाशित) १) मराठी – ये ये पावसा (१९९६) २) हिन्दी – फिर वर्षा आई (१९९९) 3 बालनाटिका – मराठी 1. ये ये पावसा – आकाशवाणी, सांगली के लिये लेखन, आयोजन व निर्देशन (१९८४) 2. गणित विषय माझ्या आवडीचा – आकाशवाणी, सांगली व पुणे के लिये लेखन, आयोजन व निर्देशन (१९८५) 3. कम्प्यूटरची गोष्ट – दैनिक तरुण भारत, पुणे (१९८६) सामाजिक –शैक्षणिक लोकशाही 80 प्रश्न व उत्तरे– मराठी (2002)-- नॅशनल बुक ट्रस्ट के लिये अंग्रेजी से अन

मी केलेले अनुवाद -- My Translations

My Translations 1) M --> H, Kusumagraj -- 108 poems, Publ. by name Anandlok by Alokparva Prakashan, Delhi From Vishakha -- 3 From Mahavriksha -- 17 From Kinara -- 4 From Muktayan -- 14 From Himresha -- 21 From Patheya -- 9 From Marwa -- 7 From Marathi Mati -- 6 From Vadalvel -- 9 From Chhandomay -- 16 Part, Sphuta -- 2 2) M --> H, Sane guruji -- Balsagar Bharat howo , Devputra, Indore 3) M --> H, G A Kulkarni -- 3 short stories, Grahan, Hisab, Vida, All published by Indraprastha-- Monthly magazine of Hindi Academy, Delhi Khaliphaka Nyay -- As a children srory by Nandan,(HT Publ.) Delhi and Devputra, Indore All incl- in my book Man Na Jane Manko publ. by Alokparva Prakashan Delhi 4) M --> H, Dr Arun Gadre of Pune -- His novel Fengadya by the name Ek Tha Fengadya -- published by Dyanpeeth Delhi 5) M --> H, Many short storie s All incl- in my book Man Na Jane Manko publ. by Alokparva Prakashan Delhi -- Nagnath Kottapalli --Ahastantarn