Posts

Showing posts from 2018

क्या गलत है मायथोलॉजी शब्दमें

क्या गलत है मायथोलॉजी शब्दमें ( मातृ-भारतीमें भी प्रकाशित ) भारतीय वाङ्मयमें एक गलत शब्द घुस गया है मायथोलॉजी या मिथक। आज उसीका परामर्श लेना है। विश्वभरकी सारी सभ्यताओंका ब्यौरा लें तो हम पाते हैं कि निर्गुणकी उपासना और सगुणसे प्रीत ये दो बातें सारी सभ्याताओंमें थीं। इस सगुण-प्रीतमें थोडासा श्रद्धाका भाव भी आ जाता है, भययुक्त आदर भी आता है और कल्पनाविलास भी बडी मात्रामें आ जाता है। सगुण-प्रतीकोंमें सूर्य, वर्षा, मेघ, बिजली, चंद्रमा, सागर, नाग ये अतिचर्चित प्रतीक रहे। सगुण प्रतीकोंकी विशेषता ये होती है कि वे होते तो हैं कोई प्राकृतिक वस्तुमान लेकिन कल्पनामें उन्हें मानवी रूप दिया जाता है। उनमें श्रद्धालु हों तो वे प्रतीकोंसे मनौतियाँ भी माँग लेते हैं और उनके दैवी गुणोंसे लाभान्वित होनेकी आस भी रखते हैं ।सगुणसे केवल प्रीत रखनेवाली सभ्यताओंमें निर्गुणप्राप्ति असंभव है क्योंकि उसका तरीका कोई नही जान सकता। युरोपीय देशोंका गहरा परिचय ग्रीकोंके साथ रहा। वहींसे ग्रीको-रोमन भाषाओंका उदय हुआ। ग्रीकोंने अपने सगुण प्रतीकोंके विषयमें अपने कल्पनाविलाससे कई काव्यरचनाएँ, नाटक, कथाएँ आदि ल

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

निमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हा मराठीचा मौलिक ठेवा-प्रा.हरी नरके लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 49 वी पुण्यतिथी. आपल्या सकस लेखणीद्वारे व शाहीरीद्वारे ज्यांनी उच्च दर्जाचे प्रबोधन केले असा हा महान कलावंत-साहित्यिक. अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम. अण्णा हे त्यांचे टोपण नाव. १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे जन्म झाला. १८ जुलै १९६९ रोजी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी ते गेले. त्यांचे वडील भाऊराव साठे यांची घरची अतिशय गरिबी होती. अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. प्रतिभेचा झरा होता मूळचाच खरा. त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे १५ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 11 नाटकं व लोकनाट्यं लिहिली. त्यांचे प्रवास वर्णन, रशियातील भ्रमंती, खूप गाजले. त्यांच्या १२ चित्रपटांच्या पटकथा पडद्यावर आल्या. त्यांनी शेकडो पोवाडे व गाणी लिहिली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळालेला होता. तिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यांच्या साहित्याचा अनुवाद तीसेक भाषांमध्ये झा

मंत्रीमंडळात अधिकारी

३ - ०९ - २०१७ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करीत ४ निवृत्त सनदी अधिकार्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला . श्री पुरी विदेश सेवेतून श्री अल्फान्स व सिंह प्रशासन सेवेतून व डॉ . सत्यपाल पोलिस खात्यातून अत्यंत वरिष्ठ श्रेणीमधून निवृत्त झालेले अधिकारी आहेत . मंत्रीमंडळातील हे नवे चेहरे काय सांगतात ? पण त्या आधी एक धावता दृष्टीक्षेप टाकून या ही आधी सरकारी अधिकारी मंत्री झाल्याच्या घटनांची नोंद घ्यायला हवी . चिंतामण राव देशमुख , स . गो . बर्वे यांचा काळच वेगळा होता . त्या काळी राजनेते आणि अधिकारी वर्ग एकमेकांबद्दल सलोखा व सद्भावना ठेउन असत . तसेच अधिकारी म्हणून या दोघांचे यश वाखण्यासारखेच होते . नव्हे ते जनमानसातही तदूतच व्याप्त होते . पुढे महाराष्टात एम सुब्रमण्यम , मग कधीतरी गवई व प्रधान यांना राज्यसभेत संधी , अशा क्वचित घटना होत राहिल्या . अगदी अलीकडे कॉंग्रेस विरूद्ध लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे यांनी उभारलेल्या लढ्यातून केज