Posts

Showing posts from October, 2008

तीन उत्साही पाऊले

गेल्या दोनतीन वर्षांत ज्या ब-याच घडामोडी झाल्या त्याच्यापैकी तीन घटनांची नोंद मी अशी घेतली की होय,या घटनेने संपूर्ण भारतीय जनमानस ढवळून निघाले आहे आणी भारतीय एकात्मतेची वाढ देखील यांच्या मधून होऊ शकते. पुढे वाचा -----------------------------------------

जाणावे मनाचे व्यापार

जाणावे मनाचे व्यापार लीना मेहेंदळे, भा.प्र.से. काही वर्षापूर्वी भारतीय मानसशास्त्र या विषयावरील एका सेमिनारला मी उपस्थित होते. त्या निमित्ताने “मन” या संकल्पनेबाबत बरेच विचार मनांत येऊन गेले. मन हा भारतीय भाषांमधला खास असा शब्द आहे. मन या शब्दाला इंग्रजीत पर्यायी शब्द नाही. साइक (psyche) हा शब्द खर्‍या अर्थाने मन ही संकल्पना उकलून दाखवू शकत नाही. आपला अति प्राचीन ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. त्यांत मन हा शब्द आलेला आहे. “सं वो मनांसि जानताम्‌” -- “एकत्र बसून एकमेकांचे मन तुम्हीं जाणावे” तसाच पुरुष सूक्तातही उल्लेख आहे “चंद्रमा मनसो जातः ” -- दिव्य पुरुषाच्या मनापासून चंद्राचा जन्म झाला. पुढे पातत्र्जल योगसूत्रांत आणि भगवद्बगीतेतही मनाबद्दल बरच काही लिहिल गेल आहे. याचाच अर्थ असा की ऋग्वेद गायला जाण्यापूर्वीच मन या संकल्पनेवर विचार झालेला होता व मनाचे अस्तित्व मान्य झालेले होते. तेच पुढे ऋगवेदात उतरले. मन आणि वाणी यांचा अन्योन्य संबंध आहे. वाणीचे चार भाग सांगितले आहेत. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी. यापैकी परा आणि पश्यन्ति या मनाच्या लेव्हलवर आहेत. एखादा विचार बीजरुपा

युगान्तर के पर्व में

युगान्तर के पर्व में - लीना मेहेंदळे हम कहते सुनते हैं कि हिंदु धर्म मे चार वेद कहे गये हैं - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्व वेद | चार वर्ण भी कहे गये हैं - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र | चार आश्रम हैं - ब्रह्मचर्य गार्हस्थ, वानप्रस्थ और संन्यास | इसी प्रकार चार युग भी कहे गये हैं - सत्य युग, त्रेता युग, द्बापर युग और कलि युग | मेरी मान्यता हैं ये सभी संकल्पनाएँ एक दूसरे में गुंथी हुई हैं | देखा जा सकता हैं कि सत्य युग में समाज की परिकल्पना तो उदित हो चुकी थी लेकिन राजा और राज्य की परिकल्पना अभी दूर थी | आग का आविष्कार हो चुका था, उसी प्रकार भाषा का भी | आँकडों के गणित का भी ज्ञान था और वर्णमाला तथा लेखन कला का भी | मनुष्य अपने आविष्कारों से नए नए आयाम छू रहा था | कृषि और पशुपालन दैनंदिन व्यवहार बन चुके थे और कृषि संस्कृति का विस्तार भी हो रहा था | ज्ञान और विज्ञान की साधना हो रही थी | मनुष्य यद्यपि समाज में रहने लगा था फिर भी गाँव समाज और खेती पर ही पूरी तरह निर्भर नही था | अभी भी वन - जंगल उसे प्रिय थे और वनचर बन कर रहना उसे आता था | ज्ञान साधना क

Geeta Recitals by Dr. Balram S. Agnihotri -- गीता पाठ

भगवद्गीता पाठ आपण येथे पाहू व ऐकु शकाल. Intro -- SrimadBhagavGeeta and Durga Saptashati are called PATH GRANTH which means that they are to be recited as a daily rite. Thousands of Indian households have this tradition. My father Dr. Balram Sadashiv Agnihotri, Prof of Sanskrit and Philosophy guided research students for M. Phil and Ph. D. at Mithila Research Institute, Darbhanga, Bihar. He was a great student of Geeta and made it an every-evening habit for us children to sit with him for Geeta recital. That is how we all learnt Geeta by heart. Much later, when he was 86, I was able to get complete recording of Bhagvadgeeta done by him. Even at that age he was able to record all the 18 chapters in 1 sitting. Around same time he managed to finish writing his book BuddhiYog, which he was planning for years. It is said in Geeta – “ ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते -- I give good wisdom to people with which they can reach me” To whom does He give the Wisdom and how do we go about g