Posts

व्यक्तिमत्व विकासके संस्कार

व्यक्तिमत्व विकासके  संस्कार समाज , समष्टि या राष्ट्र व्यक्तियोंसे बनता है । ज हाँ एक ओ र समष्टि अपने एकत्रित उपलब्ध संसाधनोंके द्वारा व्यक्तिकी रक्षा और पोषण करते हैं वहीं दूसरी ओर व्यक्ति अपने गुणोंसे समष्टिको अधिक ा धिक समृद्ध और क्षमता वान बनाता है । इस प्रकार दोनों एक दूसरेके पूरक होकर राष्ट्रको तथा विश्वको भी अभ्युदयकी दिशामें ले चलते हैं । लेकिन समष्टिको आगे ले जा सके इसके लिए व्यक्तिमें कुछ गुणोंको सतर्कतापूर्वक स्थापित करना और सम्मानित करना यह समाज धू रि णोंका प्रथम कर्तव्य है । य हाँ हम उन आवश्यक गुणोंकी चर्चा करेंगे । १ . सत्यनिष्ठा -- यदि एक शब्दमें भारतीय दर्शनका परिचय देना हो तो मेरे विचारसे व ह शब्द है सत्यनिष्ठा । सत्यके बिना जीवन नहीं है , सृष्टि नहीं है , सृ जन नहीं है और ज्ञा न नहीं है । हमारे वेदोंका मूलमं त्र है - सत्यमेव जयते ना नृ त म्। इससे अधिक वि ज्ञा नवाक्य कोई नहीं है । सत्यनिष्ठा संपूर्णता वैज्ञानिक अवधारणा है , क्योंकि सत्य जाननेसे ही क्रिया संपन्न होती है या ज्ञा नका सोपान चढ़ा जा सकता है । सत्यनिष्ठा जीवनमें दो प्रकारस...

रामजन्मभूमिके लिये हुतात्मा हुए वीरोंका पुण्यस्मरण

जब बाबर दिल्ली की गद्दी पर आसीन हुआ उस समय रामजन्मभूमि सिद्ध महात्मा श्यामानन्द जी महाराज के अधिकार क्षेत्र में थी। महात्मा श्यामानन्द की ख्याति सुनकर ख्वाजा कजल अब्बास मूसा आशिकान अयोध्या आये ।  महात्मा जी के शिष्य बनकर ख्वाजा कजल अब्बास मूसा ने योग और सिद्धियाँ प्राप्त कर ली और उनका नाम भी महात्मा श्यामानन्द के ख्यातिप्राप्त शिष्यों में लिया जाने लगा। ये सुनकर जलालशाह नाम का एक फकीर भी महात्मा श्यामानन्द के पास आया और उनका शिष्य बनकर सिद्धियाँ प्राप्त करने लगा। जलालशाह एक कट्टर मुसलमान था, और उसको एक ही सनक थी, हर जगह इस्लाम का आधिपत्य स्थापित करना। अत: जलाल शाह ने अपने काफिर गुरु की पीठ में छुरा घोंपकर ख्वाजा कजल अब्बास मूसा के साथ मिलकर ये विचार किया कि यदि इस मदिर को तोड़ कर मस्जिद बनवा दी जाये तो इस्लाम का परचम हिन्दुस्थान में स्थायी हो जायेगा। धीरे -धीरे जलालशाह और ख्वाजा कजल अब्बास मूसा इस साजिश को अंजाम देने की तैयारियों में जुट गये। सर्वप्रथम जलालशाह और ख्वाजा बाबर के विश्वासपात्र बने और दोनों ने अयोध्या को खुर्द मक्का ...

श्री भूवलय -- जैन मुनि आचार्य कुमुदेंदू विरचित अद्भुत ग्रंथ

आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..?’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…! याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..! मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे – राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद...

रवि पटवर्धन नाट्यकलाकार

रवी पटवर्धन ‘‘माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या वयात मृत्यू अटळ आहे. पण औषधं, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर मृत्यूला लांब उभं राहायला भाग पाडायचं ही माझी जिद्द आहे. त्याच जोरावर आज वयाच्या ८२ व्या वर्षी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक मर्यादांचाच पुरेपूर उपयोग करत ‘आरण्यक’ नाटकाद्वारे मी रंगभूमीवर ठामपणे उभा आहे. ’’ १९४४ चा नाटय़महोत्सव. त्याचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर स्वागताध्यक्ष होते आचार्य अत्रे. त्या नाटय़महोत्सवातल्या बालनाटय़ात अवघ्या साडेसहा वर्षांच्या एका बालकलाकाराच्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला. तो बालकलाकार मी- रवी पटवर्धन! तेव्हा मला स्वत:लाही जाणीव नव्हती की आपण किती मोठय़ा दिग्गज कलाकारांसमोर अभिनय करतोय. पण आज मला वाटतं, साक्षात बालगंधर्वाचा आशीर्वाद मला नकळत मिळून गेला. ते पाथेय घेऊन गेली ७५ वर्षे मी रंगभूमीवर कार्यरत आहे. आजही वयाच्या ८२ व्या वर्षी मी ‘आरण्यक’नाटक करतोय. हे नाटक पहिल्यांदा मी १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबरच केलं होतं. २०१८ मध्ये त्यांनी मला पुन्हा विचारलं, तेव्हा मी तत्काळ ...

Swatantryaveer Vyakhanmala | Leena Mehendale | Maharashtra state's Liquo...

Image

कोरोना आणि दारू

कोरोना आणि दारू       ३ मे रोजी कोरोना सेकंड लॉकडाऊन संपले आणि देशभरात एक वेगळेच चित्र झळकले .   दारुसाठी रांगा लावल्याचे चित्र. हे विषण्ण करणारे होते . दुसऱ्या , तिसऱ्या दिवशीही रांगा कमी झालेल्या नव्हत्या. ज्या त्या राज्य सरकारांनी केलेल्या कमाईचे आकडे समोर य़ेत होते  - कुणी ४० कोटी तर कोणी ७० कोटींपर्यंत . पार्टीनिरपेक्ष असे हे चित्र होते . बीजेपीशासित राज्यांमध्येही होते आणि कांग्रेस , तृणमूल शासित राज्यांमधेही हेच होते.     दारुखेरीज इ तर दुकाने उघडण्याची परवानगी फक्त १० ते १ अशी होती . दारूसाठी मात्र १० ते ७ अशी होती आणि लोकांनी तर पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या . देशासमोरील आदर्श कोण याचे उत्तरच जणू बदलून गेले होते .  मी खूप बाटल्या विकत घेईन , दारू पीईन , झोपेन , उठलो की पुन्हा दारू पीईन , पुन्हा झोपेन ..... हेच करत राहीन असे टीव्ही चॅनेलवर सांगणारा युवकच बहुधा या देशाचा आदर्श ठरला आहे असे चित्र दिसू लागले. असा तो एकटाच नसून कोट्यावधी युवक याच मानसिकतेत    दिसत आहेत व अजूनही काही काळ दिसणार आहे...

श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमि

श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमि -- लीना मेहेंदले श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमिके परिप्रेक्ष्यमें वर्ष 2020 का विशेष महत्व है । इस वर्षका राम जन्मोत्सव दीर्घकालके लिए एक प्रतीक रहेगा कि अब हम किसीको दोबारा अपना आत्मबोध कुचलने नहीं देंगे । श्रीरामकथा जो हमें वाल्मीकि रामायणके द्वारा कही गई , वह कई अर्थोंमें अभूतपूर्व है । यह विश्वका आदि काव्य है और आदि इतिहास भी । महर्षि वाल्मीकिकी साक्ष्यके अनुसार यह इतिहास त्रेतायुगका है जिसके पहले सत्ययुग चलता है । अर्थात रामजन्मसे भी सहस्रों वर्ष पूर्व भारतमें संस्कृति एवं सभ्यताका उदय हो चुका था । समाजने सुख संपन्नता देखी थी , ज्ञान विज्ञान और कलाओंका विस्तार हो रहा था , समाजधारणाके नियम बन चुके थे , विभिन्न भू क्षेत्रोंमें विभिन्न राज्य थे जो कम या अधिक संपन्न थे और अपने अपने तरीकेसे प्रजा पालनमें लगे हुए थे । परंतु रामजन्मके समय सज्ज नोंके के लिए एक संकट भी उपस्थित हो चुका था और प्रतिदिन बढ़ रहा था । उस संकटका नाम था रावण । रावणका उदय , विस्तार व प्रभाव रामजन्मके कई वर्ष पूर्वसे चला आ रहा था । उसने घोर तपस्यासे भगवान...

राष्ट्र की समस्यातुफैल चतुर्वेदी

***********राष्ट्र की समस्या का समाधान, प्रत्येक हिंदू का व्यक्तिगत लक्ष्य राष्ट्र शब्द का प्राचीनतम प्रयोग सृष्टि के उषाकाल की पहली पुस्तक ऋग्वेद में आया है। राजनैतिक रूप से पचीसों राज्यों में विभक्त होने पर भी मोटे तौर पर अफ़ग़ानिस्तान, पाकिस्तान, बाँग्लादेश, वर्तमान भारत, नेपाल, थाइलैंड, बर्मा, मलेशिया, इंडोनेशिया आदि को भारत या हिन्द समझा जाता रहा है। 712 ईस्वी में भारत के एक राज्य सिंध पर इस्लामी आक्रमणकारियों का आक्रमण उन के रिकॉर्ड में हिन्द पर हमला लिखा गया है। ग़ज़वा-ए-हिंद की चर्चा जिस काल की इस्लामी पुस्तकों में हिन्द के नाते है तब भी भारत एक राजनैतिक इकाई नहीं था। कोई इसे जैसे चाहे देखे मगर भारत को नष्ट करने अर्थात सांस्कृतिक रूप से बदलने की सदियों से कुत्सित योजनायें बनाने वालों के लिये सांस्कृतिक भारत ही सम्पूर्ण भारत यानी हिन्द है। हिंद यानी हम पर आक्रमण सम्पत्ति-धन लूटने, स्त्रियों के अपहरण करने, ग़ुलाम बनाने के लिये नहीं हुए बल्कि हम पर आक्रमण कुफ़्र की भूमि को इस्लामी बनाने, विश्व को इस्लामी बनाने के चिंतन की आधार भूमि बनाने के लिये हुए हैं। ग़ज़वा-ए-हिंद यही है। हिन्द स...

विविधता आणि एकता

।। दास-वाणी ।। अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना । अवघे सगट पिटावेना । कोणीयेकें  ।। सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली । चविनटानें कालविलीं । नाना अन्ने  ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।  दासबोध : १७/१०/१४-१५ पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा अष्टधा प्रकृतीच्या घटकांच्या वेगवेगळया मिश्रणातून असंख्य प्रकारचे जीव निर्माण झाले. नामरूपात्मक विविधता इतकी प्रचंड आहे की समजून घेण्याच्या आवाक्याबाहेर आहे. कोणी एक जण हा सर्व विस्तार सलग सांगू शकेल अशीही स्थिती नाहीये. हे सर्व सारखेच आहे कारण ' सर्वं खलु इदं ब्रह्म । ' असे जर कोणी म्हटले तर तिथे परीक्षा किंवा पारखच संपली. ज्याला चवच वेगवेगळी अशी समजत नाही तो चविनट. चव न समजणारा सर्वच प्रकारचे अन्न एकदमच ताटामधे कालवतो. आनंदाने खातो सुद्धा ! गुणांची जाण नसते तो टोणपा. वेगळेपण मानता कामा नये हे खरे परंतु वेगळेपण जाणलेच पाहिजे हे ही तितकेच खरे  ! टोणपसिद्धलक्षणनाम समास.

शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर

शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर भारतीय वाङ्मयात एक चुकीचा शब्द शिरला आहे - मायथोलॉजी , मिथक ज्याचा इंग्रजी शब्दकोषातील अर्थ मिथ्या या शब्दाच्या अगदी जवळपास पोचतो . आणि हा शब्द भारतीय इतिहासासाठी धडाक्याने वापरण्याची एक प्रणालीही स्वातंत्र्योत्तर काळांत अस्तित्वात आली होतीच . भारतीय प्राचीन इतिहास कपोलकल्पित आहे असे सांगणारे दोन प्रदीर्घ वर्षांचे कोर्सही आपल्या विद्यापीठांमधून आधी इण्डोलॉजी व अलीकडे मायथॉलॉजी या नावाने सुरू झालेले होते . पण त्यामधे सामान्य माणूस गुंतून पडलेला नव्हता . त्याला अजूनही उपासनेसाठी राम , शिव , ही सगुण प्रतीके आवडत होती व त्यांच्या प्राचीन अस्तित्वाच्या इतिहासात्मक सत्यतेबाबतही सामान्यजन निःशंक होता . आता मात्र क्रॅश कोर्सेसच्या माध्यमातून भारतीय मिथ्या वाङ्मय ही परिकल्पना जनामनात रुजविण्याचे काम सर्व विद्यापीठांनी सुरू केले आहे . क्रॅश कोर्स हे हल्ली झटपट पैसे मिळवण्याचे माध्यम झाल्यामुळे विद्यापीठाबाहेरील संस्था देखील हा मार्ग चोखाळत आहेत . त्यांना इंडियन मायथोलॉजी ही सोन्याची खाणच सापडली आहे असं म्हणता येईल . आता त्यांनी रुद्र , ...