Posts

आऊट ऑफ बॉक्स ! -- reg march 2010

आऊट ऑफ बॉक्स ! Date 19/03/2010 05:00 Author - लीना मेहेंदळे Hits 208 Language Global Print Print PDF PDF RSS Feeds RSS Feeds समाजपटलावर अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे अजूनही स्त्रियांचा प्रवेश होणे बाकी आहे. चौदा वर्षांनंतर महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ज्या क्षेत्रांमध्ये महिलांचा शिरकाव कालपर्यंत झालेला नव्हता त्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी उपलब्ध होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे असे वाटते. तसे बघायला गेले तर असे अनेक कोपरे आहेत जे अजून शिल्लक आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याकडे अजूनही चर्चा होताना दिसत नाही. 'बायकांचे काय काम' हा दृष्टीकोन अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या पुरुषांच्या मनात असतो. राजकारण हे त्यातले एक क्षेत्र झाले पण डिफेन्स मिनिस्ट्री आहे, रॉ सारखी संस्था आहे, सीआयआय; म्हणजेच कन्फ्रीड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस, न्यूक्लीयर रिसर्च, थर्मल पॉवर इथपासून ते थेट बुध्दिबळाच्या खेळापर्यंत अनेक क्षेत्रे आहेत जिथे आजही स्त्रीयांच्या शिरकावाला फारसे प्रोत्साहन दिले जात नाही. बायका पोचू शकत नाहीत. रॉच्या इंटेलिजन्स विंगमध...

क्यूँ नही सरकार रद्द करती 2G Specrtum के गैरकानूनी व्यवहार

क्यूँ नही सरकार रद्द करती 2G Specrtum के गैरकानूनी व्यवहार चलो, उतने महीने पहले चोरी की और देशद्रोह की, देश को लूटने की योजना की कोई रपट नहीं लिखी गई। तो क्या आज लिखी गई है ? और जिसने चोरी का माल पाया, और उससे पैसा बनाया, उनका क्या? क्या वह नहीं समझ रहे थे कि उन्हें चोरी का माल बेचा जा रहा है? बिलकुल समझ रहे थे, और उस चोरी को पचा लेने का दावा रखते थे। इसीलिए तो वे कार्पोरेट जगत के बेताज बादशाह थे। लेकिन मियां गालिब, अब देश की जनता क्या करे? आप तो ठहरे शायर, आप क्या उत्तर देंगे। लेकिन मैं दे सकती हूं इसका उत्तर। उसी कांट्रक्ट ऍक्ट में मिलेगा, जिसके आधार पर खरीदारी, लेन-देन और कार्पोरेट जगत का व्यापार चलता है। लेकिन इससे पहले हम एक नजर अपने लोकतंत्र और उसके बुनियादी सिध्दांतों की ओर डालें। हम भारतीय लोकतंत्र के लोग ही इस प्रणाली के शासक हैं- अपनी देश की संपत्ति के मालिक और रखवालदार । चुनाव में जो प्रतिनिधि जीतकर आते हैं, उनके सारे भाषण याद करिए- वो अपने आपको जनता का सेवक बताते हैं, न कि जनता का मालिक। और इस एक मामले में वे पूरे सत्यवादी हैं- क्योंकि वे वाकई जनता के सेवक हैं-नौकर हैं और य...

Quick - Survey- Methodology

Note on conversation with Ms. Leena Mehendale. As per our discussion in faculty meeting I had proposed following four topics for the concurrent project. 1) To study the functioning of self help group (Mahila Bachat Gat) 2) To conduct a survey to know the opinion of people about Metro Train in Pune city. 3) To study the problems faced by the PMT Bus drivers. 4) To study the problems faced by Traffic Police. Out of the four topics suggested, Ms. Mehendale has recommended the following topic for the Survey. “Study of the problems faced by the PMPML Bus drivers”. Procedure to conduct the survey. To set a questionnaire with not more than 20 questions. To list five major problems faced by PMPML bus drivers. The first ten questions will be based on these problems to explore the expectations of drivers from management to solve these problems. Other ten questions will be based on minor problems faced by drivers. To contact the PMPML Bus driver union leaders for understanding the problems ...

भेकड

published in Antarnad --when ????? भेकड तो जंगलात रहात होता. जंगलाचे नियमच वेगळे असतात. कुणी कुणावर दबाव टाकत नाही कि जोर जबर्दस्ती नाही. कुठेही कितीही वेळ भटका, वाटेल तेंहा घरी परता. जंगल इतकं मोठ असत, तरी पण इथे रस्त्यांची ओळख करून घेणं सोप असत. आणि कधी मुख्य रस्त्यावरून भटकत दूर गेलो तरी पर्वा नाही. घरी लौकर परतायची घाई नाही आणि घरापासून दूर रहाण्यांत फार धोकेही नाहीत । निदान त्याच्यासाठी तरी नाहीच. तो शक्तिमान होता. पण शहराचे नियम वेगळे होते. त्याने ऐकल होतं की शहरी लोकांनी शहरांना खूप गजबजून टाकल होतं आणि कठिण करून टाकलं होतं. एक रस्ता चुकून दुस-या रस्त्यावर गेलात तर कळणारच नाही की आता परत कस जायच. जंगलाने त्याला खूप कांही शिकवल होतं. त्यातली अगदी प्रारंभिक शिकवण होती की आलेला रस्ता ओळखून त्यावरूनच कस परत जायच. पण ज्यांनी शहरांचे थोडे फार नियम पाहिलेत ते सांगत असतात की शहरी लोकांचे रस्ते इतके गुंतागुंतीचे आहेत की जंगलातली कोणतीही शिकवण इथे उपयोगाची नाही. त्यापेक्षा शहाणपणाची गोष्ट म्हणजे जो जंगलात स्थिर-स्थावर झाला आहे त्याने शहराकड़े ढुंकूनही पाहू नये. याच जंगलात त्...

nirukta निरुक्त

Etymology is the study of the history of words, their origins, and how their form and meaning have changed over time. This concept was so important to Indian literature that Nirukta -- broadly Etimology -- is one of the 6 vedangas (शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदस्, ज्योतिष.) (अपूर्ण)

स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण'--तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर

Image
स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण' --तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर आदित्य व लीना मेहेंदळे Friday, April 15, 2011 AT 12:00 AM (IST) Tags: tanishka, careerist mother, aditya mehendale , leena mehendale "या मुलाखतीच्या निमित्ताने मागे वळून पाहताना असं वाटतंय, की आईचं व्यक्तिमत्त्व, तिची महत्त्वाकांक्षी वृत्ती, तिचं प्रत्येक भूमिकेत झोकून देणं आम्ही अनुभवलं. ती आमच् यासाठी फक्त आई राहिली नाही, जितंजागतं रोल मॉडेल झाली. म्हणूनच आमच्यातही महत्त्वाकांक्षा रुजली, योग्य तो निर्णय घेण्याची वृत्ती आमच्यातही निर्माण झाली. आईपण हे " टिपिकल काळजीवाहू' आईच्या पलीकडे असतं. किमान आमच्या आईने तरी तसं मानलं आणि निभावलंही!'' सांगतोय आयएएस अधिकारी लीना मेहेंदळे यांचा इंजिनियर मुलगा आदित्य. ------------------------------------------------------------- आपली आई इतर आयांपेक्षा वेगळी आहे याची जाण आम्हाला खूप उशिरा आली. त्याचं सगळं श्रेय आईलाच. ती नोकरी करते म्हणजे काही वेगळं आहे आणि त्यामुळे आमच्या रोजच्या आयुष्यात किंवा आमच्या नात्यात काही फरक पडू शकतो, असं तिने आम्हाल...

D भेसळ सम्राटविरोधी अहवाल मंत्रालयात १५ वर्षे धूळ खात पडून

लोकमत मुंबई सोमवार ३१ जानेवारी २०११ see the blog on yashwant sonawane

खरे दोषी आहेत तरी कोण - भेसळ, सोनवणे आणि गोगड

Image
फेसबुक प्रतिक्रियांसाठी ही लिंक आहे

अराजकाची नांदी! अग्रलेख लोकसत्ता २९ जानेवारी २०११

अराजकाची नांदी! शनिवार, २९ जानेवारी २०११ महाराष्ट्राचा गेल्या काही वर्षांत किती झपाटय़ाने ऱ्हास झाला आहे याचा जळजळीत पुरावाच नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारणाऱ्यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्य़ातल्या या इंधनमाफियांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची शिफारस १९९५-९६मध्ये नाशिकच्या तेव्हाच्या विभागीय आयुक्त लीना मेहेंदळे यांनी सरकारकडे केली होती. मनमाड, मालेगाव, पानेवाडी भागातल्या माफियांची नावे त्यांनी आपल्या अहवालात दिली होती, पण त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकलेली नाही; कारण हे सर्व टोळभैरव कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते. गेल्या काही वर्षांपासून राजकारणाला लागलेली ही कीड महाराष्ट्र जोपासतो आहे. भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे आता मोठय़ा आविर्भावात गौप्यस्फोट करत आहेत आणि कोणत्या ‘जीआर’साठी कुणी किती पैसे दिले याची आपल्याजवळ बित्तंबातमी असल्याचे सांगत आहेत, पण त्यांच्या पक्षाचे युती सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाच या भेसळ प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याच विषयावर काल लिहिलेल्या ‘हे राज्य माफियांचे’ या अग्रलेखात आम्ही म्हटले होते, की हा ...

Makar Sankrant why it is imp. compared to 22 Dec.

Recently we celebrated Makar Sankrant. We all know that this is the day when the sun enters the tropic of capricorn as viewed from earth and the days start getting longer than the nights (as viewed from northern hemisphere). But there is more significance to it. Actually the days have already started getting longer right from 23rd December. So that is not the significant point on Makar Sankrant which is 15th Jan. But the interesting point is How does the day become longer? There are two ways -- Either sunrise time has to get earlier or sunset time has to get later. So if you see the Panchang (the Almanac) you will find that the sunset time start later right from 23rd Dec. But the sunrise time has not yet moved to early timings. The sun -- like a naughty child, continues to rise later than when it did on the previous day. This happens till 11th or 12 Jan. Then the sunrise time remains steady for a day or two as if the sun is still thinking if it can continue to remain naughty and lazy. ...

सौ. लीना मेहेंदळे यांनी केलेल्या व्याख्यानाचा सारांश

सौ. लीना मेहेंदळे. यांनि चित्पावन ब्राह्मण संघामधे केलेल्या व्याख्यानाचा सारांश . कोकण निर्मात्या परशुरामाला वंदन करुन लीनाताईंनी व्याख्यानाला सुरुवात केली. १९७४ ते २०१० ह्या प्रदिर्घ सेवेतिल अनुभव त्यांनि एक-एक करुन उलगडून सांगितले. त्या म्हणाल्या की ,“ब्रिटिश काळात प्रशासन हे जनतेपेक्षा राणीला जबाबदार होते आजही ते लोकाभिमुख नाहि. प्रशासनात आजही मनमानी बदल्या केल्या जातात. श्री .अरुण भाटिया यांच्यासारखा अधिकारी जेव्हा अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवतो त्यावेळेला कसा जनतेचा विरोध असताना पण त्यांची बदली होते ह्याचे उदाहरण दिले. भारतात होऊ घातलेल्या मोठ-मोठ्या उर्जा प्रकल्पांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की “आज उर्जा निर्मितीपेक्षाहि उर्जा बचत आवश्यक आहे.” उर्जा बचतिच्या ‘Nega-watt’ य़ा संकल्पनेचि त्यांनी माहिती दिली.उर्जाबचतिबाबत अपण जपानचा आदर्श घ्यायला हवा असं मतं त्यांनी व्यक्त केलं. ए. राजांवर FIR दाखल करण्यात होत असणाय्रा दिरंगाइबद्दल त्यांनी सरकारच्या दुटप्पि धोरणावर ताशेरे ओढले. सेवेत असताना बदल्यांना घाबरुन तत्वांशि तडजोड केली नाही असं त्या म्हणाल्...

रत्नागिरीत नव्या आदर्शावर झोत

16 Dec 2010, 0136 hrs IST गजानन पळसुले देसाई कम्प्युटरवरील मराठी म्हटलं की, सध्या परवलीचा शब्द एकच आहे, ''युनिकोड''! मराठी संकेतस्थळे असोत की, ब्लॉग असो ''युनिकोड''ला पर्याय नाही हे आजच्या लहान मुलांनाही कळले आहे. ऑर्कुट किंवा फेसबुकवर मराठी मेसेज पाठवायचा असो किंवा ट्विटरवर लिहायचं असो, ''युनिकोड'' हवंच हे पुणे-मुंबईसारख्या शहरांतील लोकांना आता पाठ झालंय. पण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये अजून 'युनिकोड' पोहोचायचं आहे. कम्प्युटर गावागावांत गेलाय, पण 'युनिकोड' गेलेलं नाही. शहरातील मंडळी इंग्रजीच्या जेवढी जवळ आहेत, तेवढी गावातील आणि तालुक्यातील नाहीत. त्यामुळे इंग्रजी पत्र लिहिण्यापेक्षा त्यांना मराठी पत्र लिहिणं आजही सोपं वाटतं. शाळा असोत की, जिल्हा परिषदा, मराठी पत्रव्यवहार, अहवाल, करार-मदार, कोर्टातील मोठी कामं यांच्यासाठी दररोज हजारो मराठी पानं टाइप होतात. पूवीर्चे टाइपरायटर केव्हाच समाधिस्त झाले आहेत. कम्प्युटर सर्वांच्याच ओळखीचा झाल्यानं ही हजारो पानं कधी आकृती, कधी एपीएस, कधी श्रीलिपी तर कधी इझम, शिवाजी, शुषा वगैरे फ...

The hectic month of Dec 2010

The hectic month of Dec 2010 On 4-5 To pune, Nagpur -- Inaugural address at Nagpur on MSME prog by Sarathi On 10-11 to delhi Seminar of all CAT members, Lekh for Vishva- Hindi Secretariot On 17-26 to pune, mumbai, ratnagiri -- On 18 Padmavati Memorial Lecture at Ferguson College on Prashasan Lokabhimukh Honayasathi Key-note address at Ratnagiri ZP on SANGANAKAVAR SULABH MARATHI At Chitpawan- Brahman- Sangh Talk on Prashasanakade VAlun Baghtaana At Chitpawan- Brahman- Sangh Discussion on promoting Sanskrit -- Our Gyanbhasha On 26th Blog majha fn at Mumbai On 29-30 to delhi Talk in Sahitya Academi on Hindi in Computers

हजारों स्कॅम

देशबन्धु, रायपुर - परिशिष्ट - अवकाश अंक 30, Nov, 2010, Tuesday हजारों स्कॅम -- लीना मेहेंदले कल रात मियाँ गालिब मेरे सपने में आए और मुझ पर बरसने लगे कि मैं उनके शेर को बिगाड़ रही हूं। मैंने पूछा कौन सा शेर तो कहने लगे वहीं- हजारों ख्वाहिशें ऐसीं कि हर ख्वाहिश पे दम निकले । बहुत निकले मेरे अरमां- मगर फिर भी कम निकले। मैंने कहा- ताज्जुब है, मैंने भी पिछले चार दिनों से न कलम पकड़ा है, न एक भी अक्षर लिखा है, फिर यह इल्जाम क्यों ? कहने लगे न लिखने से क्या होता है, पर सोचा तो है । और यूं- कहकर ठहाका मारकर हंसते हुए चल दिए। मैं सपने से जाग पड़ी और सोचने लगी। मैंने वाकई में कई दिनों से न कुछ लिखा था और न कुछ सोचा था। और उनका वह ठहाका मारते हुए चले जाना- क्या वह शरारत भरा नहीं था? क्या मुझे उकसाया जा रहा था? हजारों ख्वाहिशें ऐसीं... क्या खाक हजारों ख्वाहिशें जेहन में आएंगी । यहां तो अखबार पढ़कर चारों ओर घपले ही घपले दिखते हैं, फिर अच्छे माहौल की ख्वाहिशें कहां से आएंगी? सोचते-सोचते मैं सोचने लगी कि ख्वाहिशें तो नहीं, पर हां, घपले तो हजारों हैं। हजारों स्कॅम हैं ऐसे कि हर नतीजा जेल को निकले। बहुत नि...

Aniruddha Phalnikar wrote FB

Aniruddha Phalnikar December 21 at 9:39am FB Report wrote लीनाताई, एक विवेकी प्रशासकीय अधिकारी या नात्याने जैतापूर प्रकल्पाबद्दल आपलं काय मत आहे? तो व्हावा की न व्हावा? राजकीय नेते आपली राजकीय सोय बघून भूमिका घेताहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आणि प्रकल्पाला अनुकुल असणा-या गटात आणि विरोधी गटातही बिगरराजकीय पण हुशार मंडळी आहेत. पण आम्ही नेमका कोणावर विश्वास ठेवावा? आणि कशाच्या आधारे? ------------------------------------------------------------------------------------------------------------ Leena Mehendale December 21 at 5:40pm प्रकल्पाला अनुकुल असणा-या गटातही बिगरराजकीय पण हुशार मंडळी आहेत -त्यांचा मुख्य मुद्दा असा की आपल्या कडील पृथ्वीच्या पोटातील इंधनाचा साठा म्हणजे पेट्रोल, गॅस, कोळसा इ. येत्या 20 वर्षांत संपणार असल्यामुळे अणुप्रकल्प अटळ आहेत म्हणून जैतापूर प्रकल्प हवाच. प्रकल्पाला अनुकुल नसणा-या गटातील बिगरराजकीय पण हुशार मंडळींचा मुद्दा आहे कि -- एकाचा विकास म्हणजे दुसरा भकास होत असेल तर ते कसे चालेल. माझे मत असे कि विकास विकास ओरडणारी मंडळी दुसर...

developing a quick survey methodology

On Mon, Dec 20, 2010 at 3:12 PM SP kandalgaonkar susheel wrote Madam This is in regard to your talk on Responsive Bureaucracy in Fergusson College on 18th December. After the session ,we discussed briefly the possibility of conducting Quick surveys in academic institutions. The faculty and myself are interested in knowing the methodology and past experience from you. I request you to spare your time for our faculty who would contact you in this regard so that our students can apply it on a relevant theme in our context. I would appreciate word of reply Sincerely SP kandalgaonkar Director, DE Society's IMDR , Pune ----------------------------------------------- Reply on 21 Dec. 2010 Dear shri kandalgaonkar, Thanks for your email. Yes, this is a very doable and much-needed task. I will like to associate with this. We can have a meaningful outcome that will also prove as a guideline for govt. This can be taken up by students taking courses in BSW, MSW, Economics, Public Administra...

स्वच्छ मुख्यमंत्री शोधतांना -- revision for sadhana

स्वच्छ मुख्यमंत्री शोधतांना 14 नोव्हेंबर -- पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस व म्हणून जाहीर झालेला बालदिवस. त्या निमित्ताने दिल्लीत गेले असतांना महाराष्ट्र सदन मधील घालमेल अनुभवली. कित्येक दिग्गज कांग्रेसी आमदार व माजी मंत्री इथे दाखल झालेले. सर्वांना नवीन मंत्रीमंडढांत स्थान हवे होते म्हणून. वरकरणी मात्र पंडित नेहरूंना जन्मदिवसाची श्रद्घांजली वाहणे व ती श्रद्घांजली सोनिया -- राहुल -- पृथ्वीराज यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे हा या दिल्लीवारीचा उद्देश सांगितला गेला. आता ती प्रक्रिया पूर्ण होउन मंत्रीमंडळ निवडले गेले व विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही पार पडले. नवे कांग्रेसी मंत्री नव्या खात्यांत सेटल झाले आहेत त्याचप्रमाणे मागील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जपून रहाण्याची स्वशिस्त शिकून घेत आहेत. तरीपण या निमित्ताने राजकारणातली जी विसंगति आणि त्यातून आलेली पोकळी पहायला मिळाली ती टिपल्याशिवाय रहावत नाही. आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याच कारणाने वीस वर्षापूर्वी अंतुले गेले होते -- शिवाजीराव निलंगेकर पाटील गेले होते -- विलासराव देशमु...

Why govt will not register FIR against A. Raja

Image
Why govt will not register FIR against A. Raja Because the real issue is not Raja but the Corporate houses. He has passed them the loot and they have used the loot to become rich. If govt of India has to recover this loot of which the govt. is a trustee and a custodian, then first they have to declare that one of their agents namely the PUBLIC SERVANT named A. Raja has perpetuated a fraud, a misappropriation against them and against the people of this country and therefore the wealth looted by him and passed over to beneficiary companies can be got back. Any act of the govt to rescind the 2G spectrum Contracts are bound to fail (as claimed by Rahul Bajaj on TV channel) if there is no FIR against A. Raja on charge of Fraud, Misappropriation and corruption. So the reluctance of the govt in not registering the FIR against A. Raja is not merely to save him but to let those powerful corporate houses free with the money looted from people of India. And how much money? 1,76,700 lakh crore...