Posts

Showing posts from 2022

लोकशाही, भ्रष्टाचार आणि ईडी २२-०८-२०२२ Published on 09-09-2022

Published on 09-09-2022  २२-०८-२०२२ (पुढारीकडे पाठवला) लोकशाही , भ्रष्टाचार आणि ईडी लीना मेहेंदळे मो . नं ९४२२०५५७४० गेल्या महिन्याभरात ईडीने टाकलेल्या धाडी व त्यातून जप्त केलेली संपत्ति या बातम्यांनी देश ढवळून निघाला आहे . महाराष्ट्रात संजय राऊतची अटक असो अगर बंगाल मधे अर्पिता व पार्थ चटर्जीची असो , दिल्लीत सत्येंद्र जैनची अटक असो अगर रांची येथे पूर्व IAS पूजा सिंघलची अटक असो , किंवा अगदी राहुल व सोनिया गांधी यांना काढलेले समन असो , त्या त्या आरोपी कडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून दावा केला जातो की देशात लोकशाहीची हत्या होत आहे . या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला वॉशिंग मशीन म्हटले जाते . विरोधकांना म्हणायचे असते की जर कोणी ED चे समन येण्याआधीच भाजप मधे शामिल झाला तर त्याच्या वर ED ची पुढील कार्यवाही होत नाही . ईडीच्या तावडीत येणाऱ्या व्यक्तींचा दावा असतो की भारतीय लोकशाहीला खरा धोका त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे नसून भाजपाच्या वॉशिंग मशीन असण्यामुळे आहे . म्हणून या मुद्याचा परामर्श घेणे आवश्यक आहे . सर्वात आधी हे ओळखायला हवे की भ्रष्ठाचाराचा धोका आपल्याला कोणत्या टोकाच

श्रीगीतामंजूषामंथन ११ भाग १ स्वागत व परिचय

Image

आपले भाषा वैविध्य

  आपले भाषा वैविध्य रामराम मंडळी , आपल्या देशाची लोकसंख्या आहे सुमारे दीड शे कोटी . इथल्या प्रमुख भाषा मोजायच्या तर पन्नास एक भाषा निश्चितच अशा आहेत जी बोलणारे कोटयावधी , निदान एक कोटीपेक्षा जास्त लोक असतील . जगांत कांही छोटे - छोटे देश आहेत ज्यांची स्वतःची भाषा त्या देशांत बोलली जाते , व ती भाषा बोलणारे फक्त कांही लाख , कधी कधी तर फक्त कांही हजारच आहेत . पण ते सर्व देश प्रयत्नपूर्वक आपापल्या भाषा जपतात , आप ली भाषा भिन्नता जपतात . कोणी म्हणेल आपल्या देशात इतक्या भाषा असण्याचा काही फायदा आहे काय ? तर एक गोष्ट आठवते . 1971 मधे पाकिस्तानविरुद्ध बांगला देशाची स्वातंत्र्य लढाई चालू होती . त्यांच्या मदतीला भारतीय विमाने , व सेना तिकडे झेपावत होती . हे भारत - पाक युद्धच होते . अचानक आपल्या सैन्याला दाट संशय वाटू लागला की आपण जे संदेश प्रसारित करत आहोत त्यांचे डी कोडिंग पाकिस्तान सेनेला कळलेले आहेत त्यामुऴे आपला सर्व प्लान त्यांना समज त आहे . आता कांय करायचे ? नवीन कोड तयार करून रुजू करण्याइतका वेळ नव्हता . तेंव्हा कुणी त री शक्कल लढवली . आपल्या सैन्यात मल्याळी सैन

राष्ट्र के लिये कुछ प्रश्न -- अपूर्ण

  राष्ट्र के लिये कुछ प्रश्न आज भारतीय नागरिक , भारतीय समाज और भारतीय शासनकर्तोओं के सम्मुख मैं कुछ प्रश्न रखना चाहती हूँ। राष्ट्रके लिये आधारभूत होते हैं हमारे संसाधन । 1) तो हममेंसे कितने उनके प्र ति जागरूक होकर उनकी जानकारी रखते हैं। 2) कितने उनके विनियोगके विषयमें जानते हैं। 3) उनकी पर ि रक्षाके महत्वको समझकर उसका निर्वाह करना जानते हैं। 4) उनकी चिरंतनता बनाये रखनेका प्रण लेते हैं या प्रयास करते हैं। 5) उनकी चिरंतनता पर आँच आये बिना उनमें मूल्यवृद्धि करने की कला , विज्ञान और क्षमता रखते हैं। 6) दूसरा प्रश्न समूह हमारी शिक्षा नीति , अर्थनीति . विकास नीति , संवाद नीति , सुरक्षा नीति , विदेश नीति , एवं समाज नीति से संबंध रख ता हैं। ये सातों सैद्धान्तिक हैं। इनका प्रतिबिंम्ब जिन व्यावहारिक प्रणालियोंमें देखा जा सकता है वे हैं शिक्षा प्रणाली , बॅंकींग , उद्यम व व्यापार , यातायात , सुरक्षा दल , पर्यटन , तथा स्वा स्थ्य प्रणाली। इनमेंसे केवल शिक्षा ही ऐसा क्षेत्र है जिसमें नीतिगत विचार तथा कार्य प्रणाली दोनों शामिल हैं। मजेकी बात कि शिक्षित समाज हमारे संसाधन